अभिवादन रॅलीचे आयोजन, चंद्रपूर ०६ डिसेंबर २०१८


चंद्रपूर जिल्ह्यातील काटवल या गावी आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध राहून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन रॅलीचे आयोजन केले. ‘घर-घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन’ ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडणाऱ्या समता सैनिक दलाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या कार्यास आदरपूर्वक जयभीम.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *